निरोप

निरोप… निरोप हा शब्द जसा गोड तसाच कडूही आहे. भेटीगाठी, सण-उत्सव, नातेसंबंध यांच्या शेवटी निरोप द्यावा लागतोच. पण प्रत्येक निरोप मनाला एक वेगळी हुरहूर लावून जातो. सध्या आपल्या घराघरात सुरू असलेल्या गणरायाच्या विसर्जनाने हीच भावना मनात दाटून आली आहे. “गणपती…
