Category लेख

निरोप

निरोप… निरोप हा शब्द जसा गोड तसाच कडूही आहे. भेटीगाठी, सण-उत्सव, नातेसंबंध यांच्या शेवटी निरोप द्यावा लागतोच. पण प्रत्येक निरोप मनाला एक वेगळी हुरहूर लावून जातो. सध्या आपल्या घराघरात सुरू असलेल्या गणरायाच्या विसर्जनाने हीच भावना मनात दाटून आली आहे. “गणपती…

माझ्यातलीमी

#गणपती विशेष टास्क. #क्रिएटिव्हटास्क. गणपती सजावटीच्या आयडिया. भाद्रपदातील चतुर्थी विशेष महत्त्वाची कारण भद्र म्हणजे शुभकारी, कल्याणकारी, मंगलकारी. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भाद्रपदातील शेतीचे नुकसान होऊ नये आणि देशावर विघ्न येऊ नये म्हणून विघ्नकर्त्याची स्थापना भाद्रपदात केली जाते. गणेशोत्सव म्हटला…

आपल्या उद्यासाठी

#माझ्यातलीमी #गणपतीविशेषटास्क #सोशलटास्क #आपल्याउद्यासाठी सर्वांना हवाहवासा श्रावण महिना सुरू होतो आणि त्यातले सणवार आपण उत्साहाने साजरे करत असतो तेव्हाच आपल्याला सर्वांना वेध लागतात ते आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. लहानांपासून आबाल वृद्धांपर्यंत सर्वांनाच हा उत्सव म्हणजे सळसळत्या उत्साहाचा वाटत असतो. घराघरात…

दरवळ आठवणींचा

#माझ्यातलीमी #गणपतीविशेषटास्क #दरवळआठवणींचा “श्रावण मासी हर्ष मानसी” असा मनभावन श्रावण सुरू होतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याकडे सणांची रेलचेल सुरू होते. श्रावण महिना संपल्या संपल्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या आगमनाच्या कितीतरी दिवस आधीपासूनच सगळीकडे लगबग असते ती बाप्पाचे…

कथा लेखन

#माझ्यातली मी #गणपती विशेष टास्क #लेखन टास्क आठवणी #गणपती आठवणीतला बालपणीचा गणेशोत्सव: आठवणींचा उत्सव ​गणपतीचे दिवस आले की मन भूतकाळात रमून जाते, बालपणीच्या आठवणींचे गोड क्षण पुन्हा अनुभवावे वाटते. आमच्या घरी बाप्पा नसले, तरी गणेशोत्सवाचा आनंद होता. शेजारच्या सार्वजनिक गणेशोत्सवात…

पद्मालय

# माझ्यातली मी # गणपती बाप्पा *पद्मालय* भारतातील अडीच गणेश पीठांपैकी अर्धे पीठ म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्री क्षेत्र पद्मालय,हे एक जागृत गणेश मंदिर आहे. गणेश पुराणात श्री व्यासांनी ज्याचा उल्लेख केला आहे . जळगाव पासून सोळा किमी अंतरावर…

तान्हा पोळा

#तान्हापोळा शिंगे रंगविली बाशिंगे बांधली चढविल्या झुली ऐनेदार राजा परधान्या रतन दिवाणा वजीर पठाण तो मस्त किती छान कविता होती आपल्या लहानपणी. पोळ्याच्या बैलांचं सुंदर वर्णन कवितेत केलं होतं. किती छान बालपण होतं आपलं. जश्या सुंदर कविता होत्या तसं बालपण…

तुळशीबाग

‘ तुळशीबाग ‘ एक सांस्कृतिक ठेवा.. वास्तविक पुण्याचा इतिहास खूप महत्वपूर्ण आहे.. ईथे, आत्ता ,त्याचा ऊहापोह अप्रस्तुत होईल.. आताच्या पुण्याची ओळख ही काही आगळीवेगळीच आहे….. प्रेक्षणीय ठिकाणे तर आहेतच ,पण जिलब्या मारुती ,माती गणपती, ऊपाशी विठोबा, भाजी राम मंदिर,खुन्या मुरलीधर,…

आगमन बाप्पाचे. शीर्षक:- सुगंध सजावट आणि स्नेहबंध.

लवकरच गणरायाचे आगमन सर्वत्र होणार आहे त्यानिमित्ताने….. शीर्षक :- सुगंध, सजावट आणि स्नेहबंध. गणेश चतुर्थी जवळ आली की घराघरातील वातावरणच बदलून जायचं. घराच्या अंगणात शेणाने सारवण, तुळशी वृंदावन स्वच्छ करणे, देव्हाऱ्याला रंग देणे ही काम सुरू व्हायची. नुसत्या बाप्पाच्या आगमनाच्या…

अंतरीचा कृष्ण

अंतरीचा कृष्ण। कृष्णा……. हो ही हाकच मला तुझ्या पर्यंत पोहचवते.तु आहेस द्वारकाधीश…पण कृष्णा तुझ्या कृष्णा, श्याम, सख्या या नावात जो गोडवा आहे तो त्यात नाही. आज तुझी जन्म तिथि श्रावण मास होता ऊन, पाऊसाची लपाछपी चालु होती, वसुंधरा जणू हिरवे…

error: Content is protected !!