#शतशःब्द कथा
# माझ्यातली मी # शतशब्द कथा विठुची वारी पायी दिंडी म्हणजे स्वर्ग सुखचं! टाळ-मृदूंग,चिपळ्यांचा नाद,विठ्ठल नामाचा जयघोष. सगळं वातावरण कस भक्तिमय झाले होते. विठूराया आणि रुक्मिणी माता पंढरपूरातून वारीचा आनंद घेत होते आणि मनोमन हसत होते.सगळे वारकरी विठू नामात दंग…
