उपरती
#माझ्यातलीमी #ब्लॉगलेखनटास्क (२९/१२/२५) #उपरती वाक्य: आवडती व्यक्ती कितीही चुकली तरीही सांभाळून घ्यावंच लागतं कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्वाची असते “अमिता तुला आता काही वाटत नाही पण जेव्हा आई बाबांना कळेल ना तेव्हा ते तुला घरातून हाकलून द्यायला पण कमी करणार…



