#माझ्यातलीमी

#माझ्यातलीमी #ब्लॉग_लेखन_टास्क (29/12/25) #चुकांपेक्षा_व्यक्ती_जास्त_महत्त्वाची “आवडती व्यक्ती कितीही चुकली तरीही सांभाळून घ्यावेच लागते, चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्त्वाची असते.” हे वाक्य मी आईकडून शिकले. ती नेहमी म्हणायची, नात्यात क्षमा करता आली पाहिजे. हेच तर नाते संभाळण्याचे रहस्य आहे. आणि आज ते शीतल…

खंत

माझ्यातलीमी #लघुकथालेखनटास्क विषय – आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावंच लागतात कारण चुकी पेक्षा ही व्यक्ती जास्त महत्त्वाची असते. ****** खंत ****** हो मिहीर,खरं आहे आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावंच लागतात कारण चुकी पेक्षा ही व्यक्ती जास्त…

बॅडटच च दुष्टचक्र

#माझ्यातलीमी #विकेंडटास्क ( 26/12/2025) #गुडबाय2025 बॅडटच च दुष्टचक्र अजूनही मला आठवतंय 31 डिसेंबर 2024 ची ती पार्टी . आम्ही सगळे मित्र एकत्र न्यू इयर सेलिब्रेशन साठी जमलो होतो. त्या पार्टीत माझा बेस्ट फ्रेंड कुमार थोडा मला अस्वस्थ वाटत होता म्हणून…

कथा लेखन

” आवडती व्यक्ती कितीही चुकली तरीही सांभाळून घ्यावंच लाकतं कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्वाची असते. ” वरील वाक्या वरून कथा.. (३०/१२/२०२५) इन्स्पेक्टर विजयला खबर मिळाली की, आज रात्री दोन वाजता बंदरावर एका बोटीतून स्मगलिंगचा माल येणार आहे. त्यांनी सापळा रचून…

योग्य निर्णय

#माझ्यातलीमी #लघुकथा(२९/१२/२०२५) #स्वप्नीलकळ्या 🥀 #योग्य_निर्णय #विषय:—“आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावच लागतं कारण चुकांपेक्षा व्यक्ती महत्वाची असते.” 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 #योग्य_निर्णय कित्येक महिन्यांपासूनअनुश्रीची झोप कोसो दूर पळाली होती. तिला आठवले… अमितसारख्या रुबाबदार,हॅंडसम इंजिनिअर मुलाच्या प्रथमदर्शनी ती प्रेमात पडली.सुंदर,गोरीपान , स्मार्ट ,एम.बी.ए.अनुश्री…

योग्य निर्णय

#माझ्यातलीमी #लघुकथा(२९/१२/२०२५) #स्वप्नीलकळ्या 🥀 #योग्य_निर्णय #विषय:—“आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावच लागतं कारण चुकांपेक्षा व्यक्ती महत्वाची असते.” 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 #योग्य_निर्णय कित्येक महिन्यांपासूनअनुश्रीची झोप कोसो दूर पळाली होती. तिला आठवले… अमितसारख्या रुबाबदार,हॅंडसम इंजिनिअर मुलाच्या प्रथमदर्शनी ती प्रेमात पडली.सुंदर,गोरीपान , स्मार्ट ,एम.बी.ए.अनुश्री…

उपरती

#माझ्यातलीमी #ब्लॉगलेखनटास्क (२९/१२/२५) #उपरती वाक्य: आवडती व्यक्ती कितीही चुकली तरीही सांभाळून घ्यावंच लागतं कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्वाची असते “अमिता तुला आता काही वाटत नाही पण जेव्हा आई बाबांना कळेल ना तेव्हा ते तुला घरातून हाकलून द्यायला पण कमी करणार…

#माझ्यातलीमी # वीकेंड टास्क (26/12/25)

#माझ्यातलीमी #विकएंड_टास्क (26/12/25) #गुड_बाय_2025 #२०२५_च्या_निरोपाची_गोष्ट कुणी तरी येणार, येणार म्हणतच… २०२५, तू कधी आलास आणि आता काय, तुला पण गुड बाय म्हणण्याची वेळ आली! तुझ्या येण्याने एक आशेचा किरण उजळला, आणि बारा महिने – म्हणजे ३६५ दिवस – तुझ्याबरोबर घालवले.…

#माझ्यातलीमी #वीकेंड_टास्क

#माझ्यातलीमी #विकएंड_टास्क (26/12/25) #गुड_बाय_2025 #२०२५_च्या_निरोपाची_गोष्ट कुणी तरी येणार, येणार म्हणतच… २०२५, तू कधी आलास आणि आता काय, तुला पण गुड बाय म्हणण्याची वेळ आली! तुझ्या येण्याने एक आशेचा किरण उजळला, आणि बारा महिने – म्हणजे ३६५ दिवस – तुझ्याबरोबर घालवले.…

“चूक महत्त्वाची कि व्यक्ती”

माझ्या मते ​नाती जपण्याची कला “चूक महत्त्वाची की व्यक्ती?” ​आयुष्याच्या प्रवासात माणसे भेटणे हा नशिबाचा भाग असतो, पण ती टिकवून ठेवणे हा मात्र आपल्या स्वभावाचा भाग असतो. आजच्या धावपळीच्या युगात आपण भौतिक प्रगती तर करत आहोत, पण ‘नाती जपण्याची कला’…

error: Content is protected !!