#माझ्यातलीमी #निरोप

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा(१/९/२५) #निरोप निरोप हा शब्द जरी तीन अक्षरी असला, तरी निरोप देणं किंवा घेणं फार कठीण आहे. मग तो गणपती बाप्पाचा असो की आयुष्यात येणाऱ्या कुणाचाही असो. आज गणपती बाप्पाचं विसर्जन, म्हणजे आपण त्याला निरोप द्यायचा! “का?” अर्थव आजी-आजोबांना…

साथ दे तू मला

#माझ्यातलीमी #कथालेखन #शतशब्दकथा (१/९/२५) #निरोप #साथ_दे_तू_मला 💔 साथ दे तू मला 💔 मधुरा मोबाईल मध्ये व्यस्त होती .. स्क्रोल करत सोशल मीडिया च्या रिल्स, पोस्ट बघत होती, चेहऱ्यावर आनंद नसून दुःख होते. डोळ्यातून पाणी गळत होते. “ए मधुरा ..” आईची…

शत शब्द कथा

#माझ्यातली मी… #शतशब्द कथा लेखन # निरोप ​ शीर्षक-अखेरचा ढोल… ​गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघाली होती. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, “गणपती बाप्पा मोरया”चा जयघोष, सगळं काही नेहमीसारखं होतं. पण माझ्या डोळ्यासमोरून बाप्पाची मूर्ती नाही, तर आमच्या शेजारच्या काकांचा हसरा चेहरा…

# शताब्दी कथा

शतशब्द कथा (१/९/२५)  निरोप……  दु:खाला…. जयूला माहीत होते की, आपल्याला ब्लड कॅन्सर आहे व तोही शेवटच्या टप्प्यात आहे. माणूस आहे, वाईट तर वाटलेच तिला. पण…..  आहे ते स्वीकारायचे तेही हसत खेळत हे तिने स्वतःच्या मनाला समजावले.  जन्माला आलेला  प्रत्येक जण…

कविता

🌹 जखम 🌹 जखम मनाची, कुणालाच ती दिसत नाही, हसऱ्या चेहऱ्यामागे ती लपून राहते, शब्दांचे घाव सोसता, रक्त नाही वाहत, पण मनाच्या आत ती सलतच राहते. ​जखम शरीराची, औषधांनी ती भरते काळानुसार तिचा व्रण फिका होत जातो, वेदना जाते, पण…

बाप्पा मोरया रे

#माझ्यातलीमी #व्हिडिओटास्क #गणपतीस्पेशलटास्क #कवितालेखन **बाप्पा मोरया रे** बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे किती वर्णू तुझी महिमा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे पार्वती माता झाली व्याकुळ जाऊ नको म्हणते दूर धरती वर सर्व कल्लोळ तुझ्या दर्शनाला रे आम्ही आतुर…

कविता

#माझ्यातलीमी #गणपतीविशेषटास्क #व्हिडिओटास्क #स्वरचित कविता बाप्पांच्या आगमनाची तयारी बाप्पा येती घराघरातुनी, सजली अंगण – दारे चराचरातुनी मनामनातुनी, उत्साहाचे वारे..! जास्वंदी अन् कमळ, केवडा, इवल्या दुर्वा पुढे बाप्पांचे म्हणे आम्ही मानकरी, भाव अमुचे चढे..! पारिजात परि भल्या पहाटे, टपटप दारी येई…

माझ्यातलीमी

#गणपती विशेष टास्क. #क्रिएटिव्हटास्क. गणपती सजावटीच्या आयडिया. भाद्रपदातील चतुर्थी विशेष महत्त्वाची कारण भद्र म्हणजे शुभकारी, कल्याणकारी, मंगलकारी. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भाद्रपदातील शेतीचे नुकसान होऊ नये आणि देशावर विघ्न येऊ नये म्हणून विघ्नकर्त्याची स्थापना भाद्रपदात केली जाते. गणेशोत्सव म्हटला…

आपल्या उद्यासाठी

#माझ्यातलीमी #गणपतीविशेषटास्क #सोशलटास्क #आपल्याउद्यासाठी सर्वांना हवाहवासा श्रावण महिना सुरू होतो आणि त्यातले सणवार आपण उत्साहाने साजरे करत असतो तेव्हाच आपल्याला सर्वांना वेध लागतात ते आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. लहानांपासून आबाल वृद्धांपर्यंत सर्वांनाच हा उत्सव म्हणजे सळसळत्या उत्साहाचा वाटत असतो. घराघरात…

error: Content is protected !!