Goodbye2025
#माझ्यातली मी # वीकेंड टास्क २६-१२-२५ ब्लॅाग लेखन *गुड बाय २०२५* गत वर्षाला करूया गुडबाय , नव वर्षाला करूया हाय, पण नित्य स्मरूया भारत माय, नाहीतर या जन्माचा उपयोग काय? आलेला दिवस ,महिना तसेच वर्षही कधीतरी जाणार आहेच , त्यामुळे…
#माझ्यातली मी # वीकेंड टास्क २६-१२-२५ ब्लॅाग लेखन *गुड बाय २०२५* गत वर्षाला करूया गुडबाय , नव वर्षाला करूया हाय, पण नित्य स्मरूया भारत माय, नाहीतर या जन्माचा उपयोग काय? आलेला दिवस ,महिना तसेच वर्षही कधीतरी जाणार आहेच , त्यामुळे…
# माझ्यातली मी # विकेंड टास्क # विषय….. गुडबाय 2025 सरत्या वर्षाची शिकवण औरंगाबाद सारख्या शहरातील ती एक सोसायटी…. श्रीकृष्ण विहार… सात मजले असणाऱ्या सातच बिल्डींग . सर्व साधारण मध्यमवर्गीय लोकांची वसाहत. खुप नाही फक्त पाचच वर्षे झाली होती सोसायटी…

#माझ्यातली मी #विकेंड टास्क लेखन @everyone #सरत्या वर्षाला निरोप गुडबाय 2025 शब्दांच्या सोबतीने सावरलेला माझा २०२५ सस्नेह नमस्कार, माझ्या लाडक्या वाचक परिवाराला! 🙏🏼 प्रत्येक शेवट हा नवीन सुरुवातीची नांदी असते असं म्हणतात. २०२४ जाताना मला सर्वांत मोठं दुःख देऊन गेलेला.…
सरत्या वर्षाला निरोप देताना… २०२५ कडून २०२६ कडे सुपूर्द! “सरले वर्ष, सरली वेळ, आठवणींचा उरला खेळ!”.. हो! खूप काही करायचं राहून गेलंय.वयाचा एक टप्पा ओलांडताना मागे वळून पाहिलं की प्रश्न पडतो – काय कमावलं आणि काय गमावलं? याचा ताळेबंद मांडणं…

#माझ्यातलीमी_गुडबाय२०२५ ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका काही पाने माणसाला नाविन्याचे वेड असते,अज्ञाताचे कुतुहल असते आणि म्हणूनच परिवर्तनात कशाचा तरी शेवट आणि नवीन कशाची सुरुवात आणि सापेक्षतेशी ताळमेळ. सुरुवात आहे म्हणजे अंत असतोच.आणि म्हणून साजरं करणं नव्यासाठी उत्सव आलाच तसा निरोप…
# विकेंडटास्क # गुडबाय २०२५ (२८/१२/२५) तूच २०२६ म्हणून परत ये…. सुहास आणि शर्वरी गप्पा मारत बसले होते. सुहास म्हणाला, शर्वरी… हे वर्ष आपल्या साठी एक सोनेरी वर्ष होते. सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या. आपल्या दोघांना प्रमोशन मिळाले. नवीन स्वतःचा चार…

#माझ्यातलीमी #विकएंडटास्क(२६/१२/२५) #गुडबाय२०२५ @everyone #ब्लॉगलेखन #माझे२०२५ 💗 माझे २०२५ 💗 माझ्यासाठी २०२५ हे वर्ष खूप मोठ्या उपलब्धींचं वर्ष ठरलं. या वर्षाची सुरुवात अतिशय सकारात्मक आणि आनंददायी झाली. दररोज सकाळी ऑनलाइन योगवर्ग करून दिवसाची सुरुवात करणे ही एक सुंदर सवय बनली.…
#माझ्यातली मी # ब्लाग लेखन टास्क # कथालेखन दि. 23 डिसेंबर 25 माणसाकडे पर्याय जास्त असले की त्याला त्याच्यासाठी योग्य काय आहे याची समज राहत नाही. निर्णय संध्याकाळचे पाच वाजले। होते .ईनामदारांच्या दिवाणखान्यात बाबासाहेब इनामदार ,माई साहेब यांचा मुलगा प्रकाश…
#माझ्यातलीमी #ब्लॉगलेखन #लघुकथा विषय …माणसाकडे पर्याय जास्त असतील तर त्याला त्याच्यासाठी योग्य काय आहे याचीही समज राहत नाही शीर्षक … अपरिपक्व राजेशला चांगली छान नोकरी मिळाली, चांगला सेटल झाला म्हणून त्याचे आई-वडील त्याच्यासाठी स्थळ बघायला लागले .राजेश दिसायलाही छान होता…
#माझ्यातलीमी #ब्लॉग लेखन टास्क (22/12/25) #आईचा_सल्ला सोहम नुकताच पदवीधर झाला होता. आता तो नोकरीच्या शोधात होता. आजकालच्या या आधुनिक शहरात राहत असल्यामुळे, त्याला खूप सारे पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे सोहमला वाटले की आता सर्व काही आपल्या हातात आहे. हे जगच…