#माझ्यातलीमी #शतशब्दकथा
#सौदर्याची नजर रितेश आणि राधिका यांना दोन मुले होती-मुलगी शोभना आणि मुलगा रितेश.दोन्ही मुलांचा जन्म परदेशात झाला होता. आता राधिका आणि रमेश यांचे परदेशातील वास्तव्य संपले होते, म्हणून ते मुलांसह गावी परत आले. पण मुलांना परदेशातील राहणीमानाची सवय झाली होती.…



