सत्कार
लग्न ठरल्यानंतर ते दोघे थोडे आडमार्गाला फिरायला गेले होते. आणि काही नराधमांनी डाव साधला. ह्या धक्क्यातून ती अजून सावरलीही नव्हती, आणि होणाऱ्या सासूबाईंनी लग्न मोडलं. त्याने तिचा एकही फोन घेतला नाही. शरीरावरचे आणि मनावरचेही व्रण सहन करत तिने त्याही अवस्थेत…



