inbound5670627128197092526.jpg

#माझ्यातलीमी
#अलकलेखन(१७/०९/२०२५)
#स्वप्नीलकळ्या🥀
खालील वाक्य घालून अलक लिहा.
वाक्य:—-” मी तुझ्या बाजूने विचार केलाच नाही.”
#अलक
कुटूंबाने त्यांच्यावर लहान वयातच जबरदस्तीने लग्न लादले…
..ते लग्न कधीच संपन्न झाले नाही…
लग्नानंतर लगेच कधी न परतण्यासाठी पत्नीला सोडून निघून गेले…
आज देशाच्या सर्वोच्च पदावर ते कार्यरत असून संपूर्ण जगास वंदनीय आहेत…!!!
त्यांनी मनाशी नकळत कबूली दिली, “मी तुझ्या बाजूने विचार केलाच नाही.”
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नीलकळ्या)🥀

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!