#माझ्यातलीमी
#अलकलेखन
३/९/२५
विषय ..त्याने / तिने स्वतः ला समजावले
खरी श्रद्धांजली
१९९९ साल,वडिलांचं निधन झाल्याचा फोन ,तो मायदेशी परतला .अंत्यसंस्कार करून चार दिवसात पुन्हा मॅच खेळायला लंडनला हजर झाला .शतक ठोकून , भावूक होऊन आकाशात बघितलं ..
त्याने स्वतःला समजावलेलं देशाचा विजय हिच खरी वडिलांना दिलेली श्रद्धांजली ..
सौ स्वाती येवले.
टीप… म्हणूनच तो भारतरत्न आणि देशाचा अभिमान आहे , ” सचिन तेंडुलकर”.


खुप छान
खूप सुंदर