कुणीतर एकच

ते तिघे प्रवासात होते.अचानक पुराच्या पाण्याने वेढले गेले . पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की त्याला कोणा एकालाच वाचवणे शक्य होते.मनावर दगड ठेवून त्याने आपल्या मुलीला वाचवले.दैवाची साथ मिळाली तर बायको वाचेल अशी मनाची समजूत घातली.
राधिका पाटणे..

4 Comments

  1. धन्यवाद मॅडम पोस्ट अप्रूवल साठी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!