स्वाभिमानी

inbound3614747573189231146.jpg

#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#अलकलेखन ( १७/९/२५)
@everyone

खाली दिलेल्या वाक्याचा वापर करून अलक

“मी तुझ्या बाजूने कधी विचार केलाच नाही”

…..स्वाभिमानी….

अग्निपरीक्षा दिल्यानंतरही जनभावनेसाठी तिला
तिची शुद्धता सिद्ध करण्यासाठी सांगितले जाते .

तेव्हा स्वाभिमानी ती पृथ्वी मातेकडे प्रार्थना करते व पृथ्वीत नाहीशी होते .

संपूर्ण प्रजेचा विचार करणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तमलाही वाटले असेल तिला सांगावेसे, “मी तुझ्या बाजूने विचार केलाच नाही”.

सौ स्वाती येवले

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!